चिखली-हिवरा राळा व चिखली - आन्वी या दोन रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी विद्यार्थी, महिलांसह ग्रामस्थांनी तीन तास दाभाडी- राजूर रोडवर रास्ता रोको केला. ...
रेल्वे स्थानक भागातील रहिवासी गणेश भवर यांचे मंगळवारी भरदिवसा घर फोडून कपाटातून रिव्हॉल्वर आणि आठ तोळे सोने, एक लाख ६० हजार रूपये रोख रक्कम लांबविले ...
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी तसेच रिझर्व बँकेचे प्रतिनिधी आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी हजर होते. ...
केंद्र सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. बेरोजगारी, वाढती महागाई आणि सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. मामा चौक, महावीर चौक मार्गे गांधी चमन येथे या रॅलीचा ...
देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार उच्च शिक्षणासोबतच कौशल्य विकासात भर देण्यासाठी केंद्र सरकारने यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख १० हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जालना येथे क ...
जालन्यात निधीची गंगा खेचून आणली असून, या निधीतून जालन्याचा चौफेर विकास करताना सिडकोसाठी ५०० एकर, ड्रायपोर्टसाठी ५०० एकर आणि कौशल्य विकास तसेच सीडस् पार्कसाठी ९० एकर जमीन देऊ केली आहे. हे सर्व प्रकल्प उधारीवर नसून ते प्रत्यक्षात सुरू आहेत. परंतु ग्राम ...
अंबड तालुक्यातील शहागड परिसरातून वर्षभरात बैलजोडी, गाई, म्हशी, शेळ्या आदी २३० जनावरांची चोरी झालेली आहे. मात्र अद्यापही एकाही चोरीचा शोध पोलिसांना घेता आलेला नसल्याने शेतकऱ्यात संंताप व्यक्त होत आहे. ...