जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...
सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ...
सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था ...