पाटोदा (बु.) या गावातील दारू तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी गावातील १०० ते १५० महिलांनी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
शासनाने १२ हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविली, हा निव्वळ बोगसगिरीचा प्रकार असल्याचा आक्षेप राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच.एम. देसरडा यांनी सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केला. ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथील भांड्याचे व्यापारी देवीदास ढोके यांच्या घरी १० नोव्हेंबरला चार चोरट्यांनी दरोडा टाकून सहा लाख रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लांबविली होती ब-हाणपूरच्या बाजारात चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात ...