जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून, शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्य ...
शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला. ...
सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कहसनाबाद : सीरसगाव वाघ्रळ येथील एका फोटो स्टुडिओ व एका हॉटेलला बुधवारी रात्री १० वाजता आग लागली. यात फोटो स्टुडिओ व हॉटेल जळून खाक झाले. मध्यरात्री उशिरा आग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदा ...
शहरातील अतिथी ढाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा मारत एक तलवार जप्त केली असून, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजराव धोंडीबा बनसोडे (४७, रा. शिवाजीनगर), संदीप देवीदास झोटे (३०, रा. सावंगी टेकाळे ता. देऊळगाव राजा) अशी आरोपीं ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मालमत्ताचे चुकीचे सर्वेक्षण करुन जालना नगरपालिकेने मालमत्ताचे क्षेत्रफळ वाढवून जास्तीची कर आकारणी भरण्यासंबधीच्या नोटीसा नागरिकांना पाठवल्या आहेत. त्या नोटीसा तातडीने मागे घेवून नाव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी ...
भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को ते राजूर मार्गावरील बंद असलेले काम सुरू करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यास सांयकाळी शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राजूर पोलिसांत तिघाजणांविरुध्द जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्या ...
दुष्काळवाडा : थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा. ...
भोकरदन तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तहसील आणि वीजवितरण कंपनीच्या संयुक्त पथकाने सोमवारी कारवाई करून बाणेगाव व चांदई एक्को धरणाच्या परिसरातील ११ रोहित्रासह १५० कृषीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याची माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली. ...