दुचाकी आणि जीप यांच्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ३१ लाख ७९ हजार १७१ रूपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच विमा कंपनीस दिला आहे. ...
दीम पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप निरीक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. यातील अॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले. ...
मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गात गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असलेले चढ-उतार (इंटरचेंज पॉर्इंट) स्थळाचे घोंगडे प्रशासकीय पातळीवर अडीच वर्षानंतरही भिजत घोंगडे कायम आहे ...
अंबड तालुक्यातील शहागड येथे औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ...
करदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या ...
मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. ...
जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरही ग्राहकांना बिलाऐवजी कच्चे बिल देऊन तो व्यवहाराच झाला नसल्याचे दर्शविणाऱ्यावर भर असल्याचे जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यातून पुढे आले आहे ...