जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रसुती करण्यासाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांना चांग ...
काँग्रेससोबत आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. असे झाल्यास जो मतदारसंघ काँग्रेसासाठी सुटला असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी आणि जो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला असेल तेथे काँग्रेसने आघाडीधर्म पाळावा असे सांगतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ...
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली. ...
जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही. ...