सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले. ...
मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते ...
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जालन्यात महाराष्ट्र नागरिक सभेच्यावतीने गुरूवारी जालन्यातील तीन ठिकाणी आंदोलन करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. ...