ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जालन्यात महाराष्ट्र नागरिक सभेच्यावतीने गुरूवारी जालन्यातील तीन ठिकाणी आंदोलन करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. ...
जालना जिल्हा परिषदेला राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करताना ते प्रोव्हिजनल युसी असे सादर करून निधी उचलत असल्याचे दिसून आले. ...
महात्मा ज्योतीबा फुले यांचे राज्य सरकारने स्मारक उभारावे, या मागणीसाठी बुधवारी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...