जालना नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात साडेचार कोटी रूपयांची वसुली केली आहे. शहरातील बड्या शंभर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी कर ...
अहमदनगर येथे संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी अंबड तहसील कार्यालयावर वंजारी समाजबांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयात रावसाहेब पाटील टोपे स्मृतीनिमित्त विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे. ...
भोकरदन तालुक्यातील निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी शासनाने अधिग्रहित केल्या होत्या. मात्र त्यांना वर्षभरानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. ...