सरकारने मुलींचा जन्मदार वाढविण्यासाठी देशात ‘बेटी बचाव - बेटी पढाव’ अभियान सुरु केले. या अभियानातून मुलींना वाचवण्याचा संदेश देण्यात आला. परंतु सध्या जिल्हाभरात याबाबत अफवा पसरून पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरू आहे ...
अमरावती विद्यापीठ अंतर्गत व्यंकटेश महाविद्यालय देऊळगावरजा येथे नुकत्याच झालेल्या 'सृजन २०१९' या प्रदर्शनात जेईएस महाविद्यालयातील पदवी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ...
सिंधी बाजार येथील स्वांतत्र्य वीर सावरकर चौक येथे कश्मीर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आतंकी भ्याड हल्याचा तीव्र निषेध करत जैश ए मोहम्मद चा सरगना मसुद अझहरचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. ...
नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ...