आमच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा परिसरात सुरु असलेल्या वॉटरग्रीड योजनेच्या विहिरीचे काम पाणी बचाव समितीने रोखल्याने या योजनेला ग्रहण लागले आहे. ...
अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले ...
जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून गुरुवारी डाव्या कालव्यात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. ...
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास महामंडळामार्फेत कर्ज देण्याचे धोरण ठरले. परंतु, वर्षभरापासून बँका उदासिन असल्याने २ हजार ७५२ लाभार्थ्यांपैकी केवळ ९० जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात ...
एकतेला आणखी मजबूत करण्यासाठी १८२ फुटांचा तिरंगा घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. हा तिरंगा झेंडा जालना तालुक्यातील खरपुडी येथे तयार करण्यात आल्याची माहिती एक्सप्लोरर्स ग्रुपचे सदस्य विनोद सुरडकर आणि पंकज खरटमल यांनी दिली. ...
भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथील कौतिक गोरे यांच्या शेतामध्ये नांगरणी करत असताना ट्रॅक्टर बाजूला असलेल्या विहिरीत कोसळले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ उडी मारल्याने जीव वाचला ...
डॉ. बाबासाहेब आंबेड करांनी जी परिवर्तनवादी चळवळ रूढ केली होती, त्या चळवळीचे पाईक होऊन संपूर्ण आयुष्य झिझवणाऱ्या अॅड. बी.एम. साळवे यांचा हा सन्मान म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा आहे. ...