नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
जिल्हाभरात बेकायदा वाळूचा धंदा तेजीत सुरु असून, महसूल विभागाने १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १६१ वाळू माफियांवर कारवाई करत ८ कोटी २८ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे. ...
या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली कार ताब्यात घेतली आहे. ...
बदल स्वीकारून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अॅल्युमिनियम बस ऐवजी माईल्ड स्टीलच्या बस बांधणी करण्याला सुरूवात केली ...
व-हाडाला घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने १२ व-हाडी जखमी झाल्याची घटना ताडहातगाव ते भादली मार्गावर रविवारी सकाळी घडली. ...
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी लेहा येथे घडली ...
उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू दौलतराव पवार (५०) यांचा सिंदखेडराजा -दुसरबीड मार्गावर रविवारी झालेल्या अपघात मृत्यू झाला. ...
लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
जालना येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
पूर्णा नदीपात्रातून वाळूची चोरी होत आहे. या वाळूचा वापर चक्क टाकळखोपा व वाघाळा येथील गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. ...