कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन येत्या लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले. ...
जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. ...
बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले ...
जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादावरून गरीब माळी समाजाच्या कुटुंबावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ मंगळवारी माळी समाज, अखिल बहुजन समाजबांधवाच्या वतीने शिवाजी चौकात एकत्र येत या घटनेचा निषेध केला. ...
शुक्रवारी एका शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विष घेतले होते. हे विष घेण्यासाठी त्यांना अनिल चितेकर यांची फूस होती, असा आरोप करून अनिल चितेकरवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रीत अधिकारी कर्मच ...
कुंभार पिंपळगाव येथील दोन महिन्यात पाच रोहित्र जळालेले आहेत. असे असताना विजवितरणकडून रोहित्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ३८ गावाला वीजपुरवठा बंद पाडला त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ...