हमीभावाने तूर विक्रीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर फक्त ७७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही तूर खरेदी सुरू झाली नसल्याने नोंदणी केलेले शेतकरी हैराण झाले आहेत. ...
कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. ...
जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले. ...
सरकारने मुलींचा जन्मदार वाढविण्यासाठी देशात ‘बेटी बचाव - बेटी पढाव’ अभियान सुरु केले. या अभियानातून मुलींना वाचवण्याचा संदेश देण्यात आला. परंतु सध्या जिल्हाभरात याबाबत अफवा पसरून पैसे उकळण्याचा धंदा जोरात सुरू आहे ...
अमरावती विद्यापीठ अंतर्गत व्यंकटेश महाविद्यालय देऊळगावरजा येथे नुकत्याच झालेल्या 'सृजन २०१९' या प्रदर्शनात जेईएस महाविद्यालयातील पदवी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ...