उत्पादनाच्या केंद्रीकरणातून विषमता व बेरोजगारी निर्माण होते. त्यासाठी उत्पादनाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रेरणा देसाई यांनी केले. ...
लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
पूर्णा नदीपात्रातून वाळूची चोरी होत आहे. या वाळूचा वापर चक्क टाकळखोपा व वाघाळा येथील गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. ...