महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
एक तास उशीराने शाळा सुटणार असल्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
जालना पोलिसांनी ओडीसा येथील दोन आरोपींना मुद्देमालासह आज ताब्यात घेतले. ...
शेतातील गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पिल्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना अंबड तालुक्यातील भारडी शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
जाफराबाद तालुक्यातील सावखेडा, टाकळी, शिवारातील केळणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याने नदीपात्राची चाळणी झाली आहे. ...
सोळा वर्षाच्या संघर्षानंतर न्याय मिळाला अखेर सत्याचाच जय झाला अशा शब्दांत दरोडा, बलात्कार व खून खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी दिली. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. ...
एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले ...
मंगळवारी जिल्ह्यातील ६ विद्यार्थ्यांना कॉपी करतांना पकडण्यात आले. ...
दुचाकीवरून पडून कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिलेच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने डावा पाय निकामी झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात सकाळी घडली. ...
किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला. ...