२० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले. ...
मुलीच्या सोयरीकीला आणि बस्ता घेण्यासाठी बोलावले नाही या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करुन डोके फोडून जखमी केल्याची घटना जालना तालुक्यातील नाव्हा येथे घडली. ...
जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. ...
गोदावरी नदीतून वाळूची चोरी करुन अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार हायवा गोंदी पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...