: कृषी अधीक्षक तसेच त्यांचे सहकारी हे शुक्रवारी अचानक राजलक्ष्मी कारखान्यात तपासणीसाठी गेले असता, तेथे चक्क सेंद्रिय खताचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. ...
येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेतील खात्यातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ठिकाणी परस्पर रक्कम काढल्या जात असून, बँकेच्या ग्राहकांना अज्ञात व्यक्ती आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने घडत आहे. ...
पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...
जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे. ...
वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. ...
ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
जालना शहराला वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक जाम संतापले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि माजी आ. कैलास गोरंट्याल या ...