पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली ...
निम्न दुधना प्रकल्पात अत्यल्प म्हणजेच मृत साठा असल्याने या धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा या ठिय्या अंदोलना दरम्यान माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला. ...
येथे कृषी विभागाने आठवडाभरापूर्वी गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या गोदामावर छापा मारुन बनावट सेंद्रीय खत जप्त केले होते. त्या प्रकरणात कंपनीचा व्यवस्थापक गणेश रामराव इंगळे याला चंदनझिरा पोलिसांनी नांदेड येथून मंगळवारी रात्री उशिरा ...
मे महिना उजाडल्यापासून टंचाईचे चटके अधिक तीव्र झाले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत. ...
दहीफळ भोंगाने येथे तलावातील गाळ काढण्याचे काम जेसीबी ने सुरु आहे, वेगवेगळ्या तारखांना एकूण २७३ मजुरांनी कामाची मागणी केली आहे, परंतु केवळ १६ दिवस काम दिले त्यानंतर मजुरांना काम नाही. ...
चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे. ...