नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोतीतलाव परिसरातील अमृतवनमध्ये ३० हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही या झाडांमुळे अमृतवन फुललेले दिसत आहे. ...
दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले. ...
स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला. ...
पोलीस कल्याण सप्ताहानिमित्त पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालयासह इतरत्र कार्यरत सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना विरंगुळा आणि तणावमुक्तिसाठी येथील नीलम सिनेमागृहात ‘दि इंडियाज मोस् ...