जालना जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे जवळपास एक कोटी ५ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी जवळपास ५० लाख २४ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांना दिली. ...
अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अटक असलेल्या रमेश कदमला बुधवारी जालन्यातील न्यायालयात हजर केले होेते. त्याने पुन्हा एकदा आरोप फेटाळले. ...
बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ६६१ पात्र कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी मंडळाच्या वतीने २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत ...
तक्रारदाराच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद निरंतर शिक्षण कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले ...