प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून २०१९-२० यावर्षातील खरीप हंगामात आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास १० लाख २५ हजार ३४२ शेतकऱ्यांनी ३ लाख ८९ हजार ७६९ हेक्टरवरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ ...
घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना सोमवारी रात्री जालना शहरातील पेन्शनपुरा येथे घडली. ...