शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असून भाजपची मते मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे उढाण यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र यासाठी भाजपने युती धर्म पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...
मनोभावे भक्ती केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. ...