भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
वैध वाळू वाहतूक प्रकरणात पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कारवाई डोंगरगाव- देवपिंपळगाव शिवारात रविवारी सायंकाळी तर दुसरी कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव झोपडपट्टी मार्गावर करण्यात आली. ...
आता विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार आहेत. त्यामुळे 'जालना पॅटर्न' राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राबविण्यात येणार हे निश्चित आहे. आहे. या पॅटर्नची चर्चा जालना जिल्ह्यासह राज्यभर गाजणार आहे. ...
नकली नोटा प्रकरणात शहागड पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटकेतील आरोपीकडे केलेल्या चौकशीत नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ...
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे ...
विरूध्द दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने गेवराई- पैठण बस तीन फूट नाल्यावर चढली. या अपघातात बसमधील ४५ पैकी १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. ...