ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय राजकारणापेक्षा गट, वाडा, खूंट, भाऊबंदकीच्या मुद्यांवरच अधिक भर देऊन लढविली जाते. तालुक्यातील ९१ पैकी ७२ ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनातील लॉकडाऊनमध्ये गरजूंना आधार ठरलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटपाची डेडलाइन संपली ... ...
अनेक ठिकाणी तरुण युवक निवडणुकीच्या मैदानात टेंभुर्णी परिसरात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका टेंभुर्णी : सध्या गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण ... ...
बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ... ...
ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. तर ... ...
शेतकरी चिंतेत : राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात मोसंबीचा अंबिया बहर चांगलाच बहरला आहे; परंतु, अंबिया ... ...
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ... ...
अंबड : शहरासह ग्रामीण भागातील विजेचे वेळापत्रक कोलमडले आहे. दिवसरात्र वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त ... ...
(सेंट्रल डेस्क, दिल्ली, प्रादेशिकसाठी) भोकरदन (जालना) : कंपनीतील गेलेली नोकरी, गावात हाताला न मिळणारे काम आणि घरातील अडचणी सोडविण्याचा ... ...
मार्चपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच राज्यातील ... ...