भोकरदन : वर्षभरापूर्वी फूस लावून पळवून नेलेल्या युवतीसह युवकाला भोकरदन पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. त्यांना ... ...
चौकट हक्काची मदत तरी मिळावी केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाने या आधीच आपत्ती आल्यास कुठल्या शेतकऱ्यास ... ...
प्रारंभी भास्कर अंबेकर यांनी किशोर अग्रवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते सर्वांच्या मदतीला कसे तत्पर असते ते त्यांनी ... ...
दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही ... ...
टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास सपोनि रवींद्र ठाकरे, जेबीकेचे प्राचार्य भास्कर चेके, उपप्राचार्य नंदकुमार काळे, ... ...
जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावाकडे बैलगाडी व एक गाय घेवून गेले होते. ...
जालना : स्वच्छ शहर, सुंदर शहरासाठी नगरपालिका प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत भागात अनेक जण ... ...
कोरोनाच्या प्रादुर्भावात गत वर्षभर शाळा बंद होत्या. चालू वर्षात रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले ... ...
जिल्हा आरोग्य प्रशासनाला रविवारी ९२४ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात ८८१ जणांच्या आरटीपीसीआर तपासणीत एकालाही बाधा झाली नसल्याचे ... ...
जालना : शासनाच्या राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९२ निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरूस्ती, ... ...