जालना : जनतेने ठरवले तर परिवर्तन निश्चित होऊ शकते हे संपूर्ण देशाने नुकतेच लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवले आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. ...
जालना: जैन समाजांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अल्पसंख्यांक दर्जाचा लाभ घेतला पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी व्यक्त केले. ...
जालना : लोकमत सखी मंच आणि जया कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी ३० जून रोजी रांगोळी, नववधू मेकअप, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जालना : जात-धर्माच्या पलिकडे जाऊन मानव म्हणून जगता आले पाहिजे. त्याचबरोबर समतेकडे नेणारे जीवन जगण्यास शिकले पाहिजे, तरच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्याचे ...
जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी ...
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे घरासमोर झोपलेल्या दोघांपैकी एकाला झोपेतून उठवून पाच जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील गोदा पात्रातील वाळू ठेका बंद करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करुनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेले ग्रामस्थ ...