संतोष धारासूरकर, जालना मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकरदन रस्त्याने गेल्या दोन वर्षांत ३६ जणांचे बळी घेतले. तर साठपेक्षा जास्त व्यक्तींना कायम जायबंदी केले आहे. ...
गंगाराम आढाव, जालना जिल्ह्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले. शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत रोहित्र देणे बंधनकारक असतांनाही ...
संतोष धारासूरकर , जालना जालना-भोकरदन राज्य मार्गाच्या देखभाल दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकट्या जालना उपविभागाने गेल्या नऊ वर्षांत पाण्यासारखा म्हणजे सुमारे ६३ कोटी रुपयांचा चुराडा ...
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीकडून पुरेशी माहिती पोहोचत ...
जालना : तालुक्यातील बापकळ शिवारातील गट नं. ८९ मध्ये शेत वस्तीतून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व इतर साहित्य मिळवून २६ हजार ५०० रूपयांचा ऐवज पळविला. ...
जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर जालना जिल्ह्यासह शहरात मंगळवारी ...