जालना : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून डझनभर बळी गेल्यानंतर आता आरोग्य विभागाने तपासणी आणि जनजागरणाच्या कामाला सुरुवात केली आहे ...
जालना : शहरात दहा मतपेट्या आढळून आलेल्या घटनेचे गांभीर्य विचारात न घेता महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दिवशी सुटीचा आनंद घेण्यातच वेळ घातला. ...
जालना : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासकाच्या नियुक्तीसह नव्याने निवडणुकांचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने ...
जालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्यास काम द्या, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील तहसीलदार, ...
जालना: जायकवाडी- जालना पाणी पुरवठा ही आपण अनंत अडचणींवर मात करून पूर्णत्वास नेलेली आहे. या योजनेचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या राजेश टोपे यांनी मंत्री असताना ...
जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले ...
जालना : जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या योजनेतून शहरासाठी पाणी घेणे बंद आहे ...
रवी गात ,अंबड जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
संजय कुलकर्णी , जालना उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाअंतर्गत नगर भूमापन कार्यालय स्थापनेसाठी शासनाने १७ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला सुमारे एक-दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली ...