बदनापूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार हे १७ नोव्हेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. ...
बद्रीनाथ मते ,तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या ...
जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. ...
मंठा : तालुक्यातील माळतोंडी गावात पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पाणी टंचाईचा तालुक्यातील हा दुसरा बळी आहे. ...
शेषराव वायाळ ,परतूर परतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे. ...
गजेंद्र देशमुख , जालना महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार कायम सुरुच आहेत. आता महावितरणकडे आॅईल नसल्याचे कारण देत रोहित्रांची दुरुस्ती थांबविली आहे. ...
जालना : सत्तापरिवर्तनात वाटा न मिळाल्याने या जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड निरुत्साह तर सत्तेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपात प्रचंड उत्साह संचारला आहे. ...