घनसावंगी : दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला. ...
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील ११ पैकी ९ विहिरींचे काम बोगस निघाल्याची तक्रार करण्यात आल्याने तसेच त्या संबंधी वृत्त प्रकाशित झाल्याने या कामांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे ...
धावडा: भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील फक्त ४११ शेतकऱ्यांनी रबी पिकांचा विमा भरला आहे. अद्याप अनेक शेतकरी वंचित असल्याने विमा भरण्यास मुदत वाढ देण्यात यावी ...
जालना : उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दाखल झालेल्या १६ जणांच्या पथकाने बांधकाम खात्याच्या दोन्ही विभागातील कागदपत्रांची छाननी सुरु केली आहे. ...
जालना : जिल्हा परिषदेत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रलंबित प्रकरणे १० जानेवारीपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी ...
संतोष धारासूरकर ल्ल जालना सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत अंदाधूंद कारभाराच्या चौकशीकरिता मंत्रालय स्तरावरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे विशेष पथक बुधवारी जालन्यात दाखल होणार आहे. ...
जालना : एकदा नव्हे दोनदा हुलकावणी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपविली. ...
जालना : मग्रारोहयो कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...