औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. पर ...
संजय कुलकर्णी , जालना जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व विविध प्रमुख शासकीय कार्यालयांचे केंद्र असलेल्या येथील प्रशासकीय इमारत व परिसर आता दररोज टापटीप राहणार आहे. ...
जालना : नियमांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील तीन करोसीन व एक रेशन विक्रेत्याचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी तडकाफडकी निलंबित केला आहे. ...
जालना: घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जालना येथील बँकेची रोकड लुटणारी टोळी पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतली. बँक रक्कम लूट केल्याने मोठी खळबळ उडाली होती. ...