तळणी : उस्वद (ता. मंठा) येथील युवक शेतकरी राजेश दत्तराव सरोदे (वय ३४) या शेतकऱ्याने २६ मार्च रोजी रात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...
जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. ...
जालना : नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या दीपक पुजारी यांच्याकडून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ११ सफाई कामगारांवर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले ...
बी.डी. सवडे , अकोला देव जाफ्राबाद तालुक्यातील डावरगाव देवी व निमखेडा चव्हाण या दोन गावांमध्ये एका महिन्यात ७ बालविवाहाला रोखण्याची यशस्वी कामगिरी ग्रामस्थांनी पार पाडली आहे. ...
संजय कुलकर्णी , जालना सिंचन विहिरींच्या कामांवर लागणारे साहित्य अनेकवेळा लाभार्थी स्वत:च खरेदी करतात. मात्र देयके देताना लाभार्थ्यांच्या नावे ते अदा करता येत नाही ...
जालना : ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या शहरातील विविध भागांमध्ये नळजोडण्या बंद करण्याची मोहीम नगरपालिकेने सुरू केली असून ...