जालना : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासाठी १७१० मंजूर पदापैकी १६३८ पोलिस कर्मचाऱ्यांवर मदार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. ...
जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते. ...
जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
औरंगाबाद : अंबड तालुक्यातील सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी न करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. पाटील यांनी दिले आहेत. ...
भोकरदन : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या प्रभागाचे आरक्षण हे गुगल नकाशाआधारेच करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले़ ...
जालना : सुमारे ९५० ट्रॅक्टर गाळ काढल्यामुळे माळाचा गणपती साठवण तलावाच्या क्षमतेत दुप्पट वाढ झाली आहे. रोटरी रेनबो क्लबच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत. ...