जालना : जिल्ह्यातील चार आगारांमधून निघालेल्या भंगार साहित्यातून एसटीला तब्बल ६६ लाख २७ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. सहा वर्षांतील हा आकडा रेकॉर्ड बे्रक असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
उमरगा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी हे काम बंद पाडले़ ...
भालचंद्र येडवे , लातूर लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त् ...
लातूर/उदगीर : जिल्हाभरात डेंग्यू अन् चिकुनगुणियाने धुमाकूळ घातला आहे़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांत दहशत निर्माण झाली असून, काही लॅबचालकांकडून त्यात भर घातली जात असल्याचे ...
जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली. ...
जालना : अंबड तालुक्यातील राणीउंचेगाव येथील तरूणाच्या मृत्यूस जबाबदार असल्याची धमकी देवून त्याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना अंबडच्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ...