सोमनाथ खताळ , जालना दुर्देवाने एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्यात आलेले आहेत. ...
गजेंद्र देशमुख , जालना जालना शहरातील सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेत काळानुरूप बदल करण्यात न आल्याने शहराचा विकास खुंटत असल्याचे मत लोकमत सर्व्हेक्षणातून व्यक्त केले. ...
अॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी करुन राज ठाकरेंनी संविधान मान्य नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे. ...
जालना : शहरात वीज चोरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील तारांचे जाळे कमी करण्यासाठी महावितरणने शहरातील विविध मार्गांवर भूमिगत केबल्स अंथरण्याची योजना आखली आहे. ...
जालना : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पीक परिस्थिती तसेच भाजीपाला उत्पादन चांगले होत आहे. मात्र पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले असले तरी फळभाज्यांचे भाव कडाडलेलेच आहेत. ...
मंठा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून खरीप हंगाम २०१६-१७ चा पीकविमा फॉर्म भरणा व माहिती केंद्र सुरू करणार ...