लातूर/उदगीर : जिल्हाभरात डेंग्यू अन् चिकुनगुणियाने धुमाकूळ घातला आहे़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांत दहशत निर्माण झाली असून, काही लॅबचालकांकडून त्यात भर घातली जात असल्याचे ...
जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली. ...
जालना : अंबड तालुक्यातील राणीउंचेगाव येथील तरूणाच्या मृत्यूस जबाबदार असल्याची धमकी देवून त्याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजाराची लाच घेताना अंबडच्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ...
अनिल तांगडे , वडोद तांगडा भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील योगेश भालेराव या जवानाचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आष्टी : आष्टी-सेलू मार्गावरील सेलगाव जवळील कसुरा नदीवरील पूल पहिल्याच पुराने खचला आहे. एका बाजूची भिंत कोसळल्याने पूल धोकादायक बनला असून, वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...