उस्वद : दुर्गा विसर्जनासाठी पूर्णा नदीवर गेलेल्या बालिकेचा मंगळवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तब्बल २१ तासानंतर तिचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थांना यश आले ...
जालना/आष्टी : राज्यातील व देशातील भाजपा-शिवसेनेच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, चार वर्षांपासून मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. ...