राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे. ...
चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १६ आॅक्टोबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, या दौºयात जाफराबाद तालुक्यातील अकोला देव आणि देळेगव्हरण या गावांतील गटशेतीची पाहणी करणार आहेत ...
धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ...