गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी नऊ हजारांची लाच स्वीकारणा-या आष्टी (ता.परतूर) येथील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. ...
शासकीय यंत्रणांची सर्व स्तरांवर चर्चा होऊन कृती आराखडा तयार केला गेला पाहिजे. तरच समाजातील एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा दावा इंडस प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी शुक्रवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला. ...
घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाळू तस्करी करणारे महसूल प्रशासनालाही जुमानत नाही. मात्र, परभणी लोकसभा मतदार संघातील शिवणगाव (ता.घनसावंगी, जि. जालना ) दौ-यावर आलेले खासदार संजय जाधव यांचा ताफा अवैध वाळू वाहतुकीमुळे अकडला. ...
जालना शहरातील नवीन व जुना जालन्याला जोडणाºया लोखंडी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे आयुर्मान संपले असल्याचा अहवाल संबंधित विभागाच्या अधिका-यांनी यापूर्वीच दिला आहे ...
राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे ...
३३ केव्ही उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह तालुक्यातील १८ गावांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला आहे. ...
धुरामुळे ग्रामीण महिलांनासुद्धा विविध आजाराला सामोरे जावे लागत होते. यासाठीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. अंबड तालुक्यातील ३ हजार ६४० कुंटुबला या योजनेचा लाभ झाल्याने अनेक कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळाली आहे. ...