तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली. ...
तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे सोमवारी दुपारी सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा करीत असून त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्षही आपापल्यापरीने दावे करीत आहेत. ...
३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले. ...
माजी मंत्री आ. राजेश टोपे यांचे खाजगी स्वीय सहायक नंदकिशोर पैठणे यांच्याविरोधात शनिवारी रात्री अंबड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी, हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेसचे ... ...