जिल्ह्यात सहा ठिकाणी सीसीआयमार्फत तर एका ठिकाणी पणन महासंघामार्फत कापसाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. ...
बड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. ...
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...
कुस्ती हा खेळ वेळ घालवण्यासाठी नव्हे तर करिअर करण्यासाठी आहे. कुठल्याही खेळाला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी केले. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या नावांची हिरवी (ग्रीन), कागदपत्रांमधील त्रुटी असलेल्या शेतक-यांची पिवळी (येलो) आणि तात्पुरत्या अपात्र शेतक-यांची लाल (रेड) यादी संगणकाच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. ...
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय म ...
जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या एकाच गटातील जमिनीला वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. जमिनीच्या मोबदल्यातील तफावतीमुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला असून, जमीन देण्यास विरोध होत आहे ...