बोंडअळीने बाधित कपाशी पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील एक लाखावर शेतक-यांनी आतापर्यंत ‘जी’ फार्म नमुन्यात कृषी विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. ...
शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असेल तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना शुक्रवारी दिले ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांना आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत थेट आॅनलाइन तक्रार दाखल करता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छता एम.ओ. एच. यु.ए.’ हे अँड्राईड अॅप विकसित केले आहे. ...
शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असतील तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना दिले. मात्र, मावेजा मिळेपर्यंत काम बंद ...
जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ... ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र ल ...
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बडवे यांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचा लेखी खुलासा २४ तासांत करण्याचे आदेशही देण्यात आले ...