शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:46 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या धरणावर भोकरदन शहर, देहेड, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, कल्याणी, करंजगाव, मुर्तड, दगडवाडी, तळणी, भायडी, निंम्बोला, मलकापूर, मनापूर, विरेगाव, बाभुळगाव, सिपारा बाजार, वरुड, पिंपळगाव यासह इ. गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षी पावसाने दगा दिल्याने धरणात पाण्याची आवक आली नाहीच. त्यामुळे धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा पाणीसाठा फ्कत पंधरा दिवस पुरेल, इतकाच आहे. परिणामी ज्या गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.यावर्षी पाऊस न आल्याने धरणात पाण्याचा एकही थेंब आला नाही. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात या धरणात १२.५ फूट म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यावर्षी हे धरण १०० टक्के कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणात मागील काही दिवस विद्युत पंप सुरु होते. याबाबत शाखा अभियंता पी. सी. मसने म्हणाले की, धरणात आता कोणताही विद्युत पंप सुरु नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई