शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:46 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या धरणावर भोकरदन शहर, देहेड, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, कल्याणी, करंजगाव, मुर्तड, दगडवाडी, तळणी, भायडी, निंम्बोला, मलकापूर, मनापूर, विरेगाव, बाभुळगाव, सिपारा बाजार, वरुड, पिंपळगाव यासह इ. गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षी पावसाने दगा दिल्याने धरणात पाण्याची आवक आली नाहीच. त्यामुळे धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा पाणीसाठा फ्कत पंधरा दिवस पुरेल, इतकाच आहे. परिणामी ज्या गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.यावर्षी पाऊस न आल्याने धरणात पाण्याचा एकही थेंब आला नाही. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात या धरणात १२.५ फूट म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यावर्षी हे धरण १०० टक्के कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणात मागील काही दिवस विद्युत पंप सुरु होते. याबाबत शाखा अभियंता पी. सी. मसने म्हणाले की, धरणात आता कोणताही विद्युत पंप सुरु नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई