शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पाणी सोडण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:51 IST

पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.परिसरात पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाल्यांना पाणीच नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी फळबाग आणि उसाचे पीक जागेवर वाळून जात आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे संतप्त २५ शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधाºयात उतरून जलसमाधी आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.यावेळी सर्जेराव जाधव, कैलास शेळके, रमेश काळे, रामेश्वर सानप, भास्कर पांढरे, बाळासाहेब बहीर, विलास चव्हाण, गणेश मेगडे, अर्जुन माळोदे, गणेश मोटे, प्रकाश गहिरे, माऊली धाडंगे अर्जुन थेटे, प्रकाश म्हस्के, बबन शिंदे, बाबासाहेब बाशिंगे, भरत बोबडे, राहुल चिमणे, सीताराम खोजे, विनोद खोजे, भरत खोजे, भागवत सागडे, कांताराव वराडे, योगेश ढोणे, विलास मुकणे, बापू ढेरे, विकास मुकणे, बप्पा देवडे, नारायण अडाणी उपस्थित होते.लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागेदोन दिवसात पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार, मंडळाधिका-यांनी शेतक-यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून या मागणीसाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा केला जात होता. मध्यंतरी कडा प्रशासनाच्या अधिका-यांना कोंडण्याचा प्रयत्नही संतप्त ग्रामस्थानी केला होता.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईDamधरण