शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आन्वा ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:35 AM

बुधवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंचाकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे दोन महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बुधवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंचाकडे केली.उन्हाची तीव्रवा चांगलीच वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये पंधरा ते विस दिवसाआड टँकरव्दारे पाणी टाकण्यात येते. मात्र पुरेशे पाणी नसल्याने ग्रामस्थांचे दोन महिन्यापासून पाण्याविना हाल होत आहे. विहिरीत टाकलेले पाणी लगेच संपत असल्याने ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. यामुळे महिलांना यामुळे प्रत्येक वार्डात चार दिवसाआड टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याची मागणी महिलांनी केली आहे.गावातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही गावातील पाणी प्रश्न न सुटल्याने महिला जाम चिडल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चाwater shortageपाणीटंचाईgram panchayatग्राम पंचायत