शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

Lok Sabha Election 2019 : आधी लगीन उमेदवारीच...लग्नाला जाण्याआधी शेतकरी पुत्राने दानवें विरोधात भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 3:41 PM

शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्याला हरविण्यासाठी अर्ज भरत असल्याचे त्याने यावेळी सांगितले.  

जालना : सुदाम श्रीरंग इंगोले या तरुणाचे आज सायंकाळी लग्न आहे. मात्र लग्नाला जाण्याआधी त्याने जालना लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मित्रपरिवाराच्या वऱ्हाडासोबत आलेल्या सुदामाने शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्याला  हरविण्यासाठी अर्ज भरत असल्याचे यावेळी सांगितले.  

जिल्ह्यातील धारकल्याण येथे राहणाऱ्या सुदाम इंगोले याचे शिक्षण एमए पर्यंत झाले आहे. आज सायंकाळी बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी येथे त्याचे लग्न आहे. लग्नासाठी जमलेल्या मित्रपरिवारात त्याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार बोलून दाखवला. यानुसार लग्नाला जाण्याआधी त्याने मित्रपरिवाराच्या वऱ्हाडाच्या साक्षीने जिल्हाधिकारी कार्यालयात येत लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नवरदेवाच्या पोशाखात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आलेल्या सुदाम हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 

मी शेतकऱ्याचा मुलगा

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्यांचा पराभव करण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे सुदाम याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले. तसेच निवडणूकीत विजय प्राप्त करू असा आत्मविश्वास असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalanaजालनाmarriageलग्न