शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
2
कॅबिनेट अन् राज्यमंत्री यात किती अंतर?; जाणून घ्या, मंत्रिपद मिळताच कसा वाढतो पगार
3
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर हल्ला, दोन दिवसांपूर्वी उसळला होता हिंसाचार 
4
समोसा, पिझ्झा, बर्गर खाल्लं तरी वजन वाढणार नाही; फक्त करा 'हे' काम, रिसर्चमध्ये खुलासा
5
दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम
6
पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'
7
एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास
8
"महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी"; विजय वडेट्टीवारांचा दावा
9
Electric वाहनांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २०% चं अपर सर्किट
10
राहुल गांधी आणि अखिलेश यादव रामललाच्या दर्शनाला जाणार?; अजय राय यांचा मोठा दावा
11
सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा
12
37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरातच आढळला मृतदेह; काजोलसोबत केलंय काम
13
Chirag Paswan Net Worth: २ कोटींची संपत्ती, शून्य कर्ज; पाहा Modi 3.0 मध्ये मंत्री बनलेल्या चिराग पासवानांकडे काय काय आहे?
14
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...
15
IND vs PAK मॅच बघायला लेकीसह न्यूयॉर्कला गेल्या अमृता फडणवीस, नेटकरी म्हणाले- "शपथविधी सोडून..."
16
'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत
17
दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!
18
Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...
19
छत्रपती संभाजीनगरात 'हिट अँड रन'; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा
20
Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींमध्ये कुरबुरी वाढल्या; स्वयंपाकासह घरकामावरून होतायत घराघरामध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 7:07 PM

कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे पुढे आले आहे

ठळक मुद्देमोबाईलचा अतिवापर, अनैतिक संबंधही कालविताहेत संसारात विष

जालना : कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली आणि प्रशासकीय सूचनांमुळे घरातही कैद राहावे लागले. मात्र, कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचा प्रकार महिला तक्रार निवारण कक्षात दाखल तक्रारींवरून समोर येत आहे. 

दारू, मोबाईलचा अतिवापर, संशयी वृत्ती, यामुळे अनेकांच्या संसारात वाद निर्माण होत असून, हे वाद पोलीस ठाणे, कोर्टापर्यंत जात आहेत. तक्रारींनुसार पोलीस प्रशासन समुपदेशनाचे काम करीत आहे.

तक्रारींची कारणे - मी शहरातील कंपनीत नोकरी केली. गावात नाही राहणार, शेतात काम नाही करणार. - सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा अट्टाहास. मुलांचे वाढलेले व्यसनांचे प्रमाण. - लग्नात राहिलेला हुंडा किंवा व्यवसायासाठी पैशांची सतत मागणी करणे. -  मूलबाळ न होणे, अनैतिक संबंध, अशा एक ना अनेक कारणांमुळे पती- पत्नींमधील वाद विकोपाला जात आहेत.

स्वभावातील बदल लक्षात घेणे गरजेचेकोरोनामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. ज्यांची नाेकरी गेली किंवा व्यवसायात तोटा झाला अशांची मानसिक स्थितीही खालावलेली असते किंवा कुटुंबातील विविध कारणांमुळेही मानसिक तणाव येतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या स्वभावातील, मानसिकतेतील बदल तात्काळ लक्षात येणे गरजेचे आहे. मानसिक समुपदेशन आणि उपचार घेतले, तर भविष्यातील नुकसान टाळता येते. -डॉ. एम.डी. मुळे, मानसाेपचारतज्ज्ञ 

आजच्या युवा पिढीमध्ये वाढलेली व्यसनाधीनता ही पती- पत्नींमध्ये वाद होण्याचे मूळ कारण ठरत आहे. वाद टाळण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन निर्माण होणारे प्रश्न मार्गी लावावेत. -एस.बी.राठोड, महिला सुरक्षा कक्ष२५२एकूण तक्रारी दाखल१०८तक्रारींचे निराकरण

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना