शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

जालन्यात प्रलंबित कामांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:43 IST

जनता सरकारवर पूर्णत: नाराज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याच्या सत्तेत महत्वाचे स्थान असलेल्या जालना जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतल्यास, घोषणा जास्त आणि अंमलबजावणी कमी अशी स्थिती आहे. अनेक योजनांची घोषणा करून योजनांचा महापूर आणला, परंतु त्यातील अर्धवट योजनांमुळे जनता सरकारवर पूर्णत: नाराज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.सोमवारी कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानभा मतदारसंघातील वखारी, वखारी तांडा तसेच अन्य गावांना कैलास गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ज्या अडचणींचा पाढा वाचला तो पाहता, या सरकारने आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी केवळ घोषणा करून आणि लोकांना गोड बोलून भूलविण्याचाच प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांच्या दौ-यात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंत जाधव, सोपान तिरुखे, नारायण शिंदे, सदाभाऊ शिंदे, पं. स. सदस्य समाधान शेजूळ, उपसभापती गणेश खरात, दत्ता शिंदे, राजू शिंदे, विष्णू ढोबळे, माऊली इंगोले, गणेश चौधरी हजर होते.लोकांच्या खांद्यावर हात टाकून आणि त्यांच्या सोबत चार पावले चालून नाते घट्ट होत नाही. हे जनता चांगली जाणून आहे. ज्यावेळी दुष्काळ होता, त्यावेळी त्यांनी कधी दुष्काळी दौरे केले नाहीत, त्यावेळी कधी दुधाळ जनावरे वाटले नाहीत, आता हे सर्व निवडणूक डोळ्या समोर ठेवून, जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी राज्यमंत्री खोतकरांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण