शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जालन्यात प्रलंबित कामांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:43 IST

जनता सरकारवर पूर्णत: नाराज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याच्या सत्तेत महत्वाचे स्थान असलेल्या जालना जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतल्यास, घोषणा जास्त आणि अंमलबजावणी कमी अशी स्थिती आहे. अनेक योजनांची घोषणा करून योजनांचा महापूर आणला, परंतु त्यातील अर्धवट योजनांमुळे जनता सरकारवर पूर्णत: नाराज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.सोमवारी कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानभा मतदारसंघातील वखारी, वखारी तांडा तसेच अन्य गावांना कैलास गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ज्या अडचणींचा पाढा वाचला तो पाहता, या सरकारने आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी केवळ घोषणा करून आणि लोकांना गोड बोलून भूलविण्याचाच प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांच्या दौ-यात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंत जाधव, सोपान तिरुखे, नारायण शिंदे, सदाभाऊ शिंदे, पं. स. सदस्य समाधान शेजूळ, उपसभापती गणेश खरात, दत्ता शिंदे, राजू शिंदे, विष्णू ढोबळे, माऊली इंगोले, गणेश चौधरी हजर होते.लोकांच्या खांद्यावर हात टाकून आणि त्यांच्या सोबत चार पावले चालून नाते घट्ट होत नाही. हे जनता चांगली जाणून आहे. ज्यावेळी दुष्काळ होता, त्यावेळी त्यांनी कधी दुष्काळी दौरे केले नाहीत, त्यावेळी कधी दुधाळ जनावरे वाटले नाहीत, आता हे सर्व निवडणूक डोळ्या समोर ठेवून, जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी राज्यमंत्री खोतकरांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण