शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

जालना औद्योगिक टी पॉईट ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:46 IST

जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. वर्षभरात या ठिकाणी २० अपघात झाले असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी रात्री ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाल्याने परिसर हादरून गेला होता.जालना औरंगाबाद महामार्गावर दिवसभऱ्यातून हजारो वाहनांची वर्दळ असते. औरंगाबाद आणि जालना औद्योगिक वसाहतीचा दिवसें - दिवस विस्तार वाढत असल्याने जड वाहनांची या महामार्गावर वर्दळ वाढली आहे. यामूळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील औद्योगिक टी. पॉईंटवर वर्षभरात २० अपघात झाल्याचे माहिती आहे. यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर टी पॉईंटपासून हाकेच्या अंतरावर महामार्ग पोलीस ठाणे आहे. मात्र त्यांच्याकडून खबरदारी म्हणून कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्पीड ब्रेकर नाहीत, तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या पट्या मारलेल्या नाहीत, सौरउर्जेवर लुकलुकणारे लाल दिवेही परिसरात नसल्याने अपघात वाढत चालले आहेत. टोल वसुली करणाऱ्या संबंधित एजन्सीकडूनही रस्त्याच्या दुरुस्तीसह विविध सुविधा पुरविण्यास दिरंगाई होत आहे.गतिरोधक गरजेचेऔद्योगिक टी पॉईंटवर परिसरात वाढते अपघात बघता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परिसरात स्पीडब्रेकर, रस्त्यावर झेंब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करणार आहे. तसेच परिसरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढविणार आहे.- एस. आर.कौठाळे,पोलीस निरीक्षक, चंदनझिरा

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा