शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जालना औद्योगिक टी पॉईट ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:46 IST

जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. वर्षभरात या ठिकाणी २० अपघात झाले असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी रात्री ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाल्याने परिसर हादरून गेला होता.जालना औरंगाबाद महामार्गावर दिवसभऱ्यातून हजारो वाहनांची वर्दळ असते. औरंगाबाद आणि जालना औद्योगिक वसाहतीचा दिवसें - दिवस विस्तार वाढत असल्याने जड वाहनांची या महामार्गावर वर्दळ वाढली आहे. यामूळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील औद्योगिक टी. पॉईंटवर वर्षभरात २० अपघात झाल्याचे माहिती आहे. यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर टी पॉईंटपासून हाकेच्या अंतरावर महामार्ग पोलीस ठाणे आहे. मात्र त्यांच्याकडून खबरदारी म्हणून कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्पीड ब्रेकर नाहीत, तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या पट्या मारलेल्या नाहीत, सौरउर्जेवर लुकलुकणारे लाल दिवेही परिसरात नसल्याने अपघात वाढत चालले आहेत. टोल वसुली करणाऱ्या संबंधित एजन्सीकडूनही रस्त्याच्या दुरुस्तीसह विविध सुविधा पुरविण्यास दिरंगाई होत आहे.गतिरोधक गरजेचेऔद्योगिक टी पॉईंटवर परिसरात वाढते अपघात बघता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परिसरात स्पीडब्रेकर, रस्त्यावर झेंब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करणार आहे. तसेच परिसरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढविणार आहे.- एस. आर.कौठाळे,पोलीस निरीक्षक, चंदनझिरा

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा